निसर्गात अविरत चालूअसलेला रंगोत्सव निसर्गात रंगारी म्हणून काम करतो. आपल्या आयुष्यात जर रंग नसते तर ते अंधारासारख निरस झाला असतं . ही कविता निसर्गातील रंगोत्सवाच आणि माणसाचा अतूट नातं दाखवते.
अंधार सरुनी येतील सोनेरी सूर्यकिरणं
आकाशात होईल मग रंगांची उधळणं
हिरवीगार झाडे अन रंगेबेरंगी फुले
निसर्गरम्य सृष्टीची मजा रांगामधुनी खुले
रंगांच्या अवर्णनीय जादूचे काय बरे कारण
निसर्गाने चितारलेल्या चित्रांची मनी पटली खूण